मासिक पाळीदरम्यान माहिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या काळात शरीराला कर्बोदकांची आवश्यकता असताना महिलांनी उपवास केला पाहिजे का, या प्रश्नाचे उत्तर शोधताना दी इंडियन एक्स्प्रेसने इंटिग्रेटिव्ह न्युट्रिशनिस्ट पूजा अज्वानी यांच्याशी संवाद साधला. पुजा सांगतात की, मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा आधी नैसर्गिकरीत्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते आणि अनेक महिलांना मूडमध्ये काही बदल जाणवतात. कर्बोदके चांगले आणि आनंदी ठेवणारे हार्मोन्स शरीरात सोडतात, जे तुम्हाला तृप्तता जाणवते आणि शांत झोप लागण्यास मदत होते. जर तुम्ही मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा आधी भात आणि पोळी खाणे बंद केले, तर तुमचा मूड बदलतो आणि भावनिक अस्थिरता येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा