“वेळ म्हणजे सर्वकाही” ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. ही म्हण विशेषतः तेव्हा खरी ठरते, जेव्हा प्रश्न आपल्या खाण्याच्या सवयींचा असतो. आपण कोणत्यावेळी आहार घेतो, याचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे दिवसभरातील शेवटचे जेवण आपण कधी घ्यायचे हा देखील एक महत्त्वाचा निर्णय आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही योग्य वेळी आहार घेण्याचा विचार करता, तेव्हा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही चिप्स खाण्यापूर्वी एकदा विचार केला पाहिजे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा