मुसळधार पावसात पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने पिण्याचे पाणी दूषित होते. पिण्यायोग्य पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे त्यात अनेक सूक्ष्म जंतू तयार होतात. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ, रस किंवा उघड्यावर विकल्या जाणाऱ्या फळांपासून दूर राहावे. घाणीवर बसणाऱ्या माश्यांमुळे खाद्यपदार्थ दूषित होतात, जे खाल्ल्याने ती व्यक्ती आजारी पडू शकते. दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. त्यावर त्वरित उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. या दिवसात विशेषत: टायफॉ़इड व हेपॅटायटिस संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यावर नवी दिल्लीतील साकेतमधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन डायरेक्टर डॉ. रोमेल टिकू यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा