पुण्यातली घटना. बारावीत शिकणाऱ्या मुलीला फोनचा अतिवापर करते म्हणून वडील रागावले आणि तिने आत्महत्या केली. मुंबईत १५ वर्षांच्या मुलीचं फोनवरुन घरच्यांशी भांडण झालं. आणि तिने आत्महत्या केली. ही मुलगी नैराश्याशी झुंजत होती. मुंबईतच १५ वर्षांच्या मुलाचा स्मार्टफोन त्याच्या बाबांनी काढून घेतला या कारणाने त्या मुलाने आत्महत्या केली. गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नववी आणि १२वीच्या मुलींकडून त्यांचे फोन काढून घेतल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा