मीठ हे आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे – ते अन्नाची चव वाढवते, जास्त दिवस अन्न टिकवण्यास मदत करते. पण मीठाचे सेवन करण्याचे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने अनेक आजार होऊ शकतात विशेषतः उच्च रक्तदाब जो हार्ट अॅटक आणि स्ट्रोक होण्यास कारणीभूत ठरणारा मुख्य घटक आहे. गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते किंवा मुतखडा होऊ शकतो. याशिवाय, जास्त मीठयुक्त आहार पोटाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे एखाद्याने त्यांच्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. म्हणूनच एका महिन्यासाठी मीठाचे सेवन बंद केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात? याबाबत इंडियन एक्सप्रेस एक तज्ज्ञांशी चर्चा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा