“सलग ७२ तासांच्या उपवासाला तीन दिवस पाणी पिऊन केलेला उपवास म्हणून ओळखले जाते. हा उपवास केल्यानंतर तुमच्या शरीरावर विविध परिणाम होतात. सुरुवातीला तुमच्या शरीरात साठवलेले ग्लायकोजेन (Glycogen) ऊर्जा म्हणून वापरले जाते; ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. जसजसा उपवास चालू राहतो, तसतसे शरीराचे केटोसिसमध्ये (Ketosis) रूपांतर होते; जे उर्जेसाठी फॅट्सचा वापर करते. ही चयापचयाची स्थिती वजन कमी करण्यास मदत करू शकते,” असे गुरुग्रामच्या नारायणा हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसीन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पंकज वर्मा यांनी सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा