पावसाळ्यातील वातावरणामध्ये त्याहुनही पहिल्या पावसामध्ये मनाला एक वेगळीच हूरहूर लागते. जुन्या आठवणी दाटून येतात. बालपणातल्या, वाढत्या वयातल्या आणि तारुण्यातल्या सगळ्या गोष्टी मनात गर्दी करतात. मन अगदी हळवं होऊन जातं. गंमत म्हणजे तो अनुभव खूप हवाहवासा वाटतो. वाटतं, एकटंच कुठंतरी बसून राहावं, आपल्याच मनात डोकावून बघावं, शांत शांत व्हावं. हा अनुभव सहसा सर्वांनाच येतो, भावूक माणसांना अंमळ जास्तच. कितीही लोभस वाटले तरी हे क्षण मनाला उदास करतात. मन दुःखी होतं आणि हळूहळू निराशा मनावर दाटू लागते. ही निराशा तुमच्या नकळत, तुमच्या मनावर कब्जा करते आणि निराश मन हे कोणत्याही चुकीच्या दिशेला जाऊ शकतं. तुम्हाला वाटत असेल याचा ऋतुचर्येशी संबंध काय? तर याचा संबंध पावसाळी वातावरणाशी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा