वाताचा संचय काळ म्हणजे पावसाळ्याच्या आधीचा उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतु होय. संचय म्हणजे जमणे किंवा साठणे अथवा साचणे. वातपित्तकफ या तीन दोषांची शरीरामधील विशिष्ट स्थाने आहेत.(वाताची प्रमुख स्थाने म्हणजे पक्वाशय (मोठे आतडे), कटी, सांधे, कान, हाडे, त्वचा वगैरे). त्या-त्या स्थानांमध्ये तो-तो दोष वाढतो- जमतो, त्याला ‘संचय’ असे म्हटले जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा