दिवसेंदिवस भारतातील स्त्री आणि पुरुषांमध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असण्याचे प्रमाण वाढते आहे. एखादा साथीचा रोग वेगात पसरावा अशीच अवस्था व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेबाबत दिसून येते आहे. या संदर्भातील अनेक अहवाल सातत्याने प्रकाशित होत असून त्यातून ही बाब उघडकीस आली आहे. .मुख्यत: चुकीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धती, योग्य प्रकारे पोषक तत्वांचे शोषण न करू शकणारी आरोग्य स्थिती आणि आवश्यक जीवनसत्वांचा अभाव यामुळे ही स्थिती निर्माण होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा