देशात १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रदूषणाचा सामना करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. प्लास्टिक हा आपल्या देशातील कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात दरवर्षी सुमारे १४ मिलियन टन प्लास्टिकचा वापर होत असल्याचा अंदाज आहे. प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. प्लॅस्टिकचा वापर आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा