पावसाळ्याचा ऋतू कितीही सुंदर असला तरी पावसाळी वातावरणात आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यात पावासाळ्यात माश्यांचे प्रमाण खूप वाढते. आसपास घोंगवणाऱ्या माश्यांमुळे आपल्याला नको नको होते. माशी काही डासाप्रमाणे दंश करत नाही मात्र, त्यांचा त्वचेला होणारा स्पर्शच इतका त्रासदायक असतो की स्वस्थ बसलेल्या व्यक्तीला सुद्धा त्यांचा वैताग येतो. मग झोपलेल्या माणसाला माश्यांचा काय त्रास होतो असेल, ते विचारू नका. घरात असो वा बाहेर माश्यांमुळे तुमचे काम नीट होत नाहीत. दुसरं म्हणजे जिथे माश्या वावरतात ,तिथे अस्वच्छता आहे, घाणीचे साम्राज्य आहे असा एक आपला समज असतो, जो योग्यच आहे. त्यामुळे माश्या हे अस्वच्छतेचे – अनारोग्याचे प्रतीक बनल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा