Food Storage: पावसाळ्याचा ऋतू सुरू झाला आहे. या काळात लोक एकदाच बाजारात जास्त दिवसांसाठी जाऊन फळे- भाज्या घेऊन येतात. पावसामुळे वारंवार बाहेर पडायला नको म्हणून बहूतेक लोक हा पर्याय निवडतात. पण जास्तीच्या भाज्या-फळे आणल्यानंतर त्या योग्य पद्धतीने साठवल्या नाहीत तर त्या दोन-तीन दिवसातच खराब होऊन जातात. कधी एक दोन दिवसात केळी काळी पडतात तर कधी कोथिंबीर काळी पडते. अशा वेळी हे पदार्थ व्यवस्थित साठवून ठेवणे आवश्यक आहे. चला जाणून घ्या फळे-भाज्या कशाप्रकारे साठवावे जेणेकरून दिर्घकाळापर्यंत फ्रेश राहू शकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा