प्रत्येक स्वयंपाकघरात बटाटा आणि कांद्याचा सर्वात जास्त वापर होतो. प्रत्येक भाजीत कांदा हा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनवलेले सगळे पदार्थ हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. लॉकडाउन दरम्यान, अनेक स्त्रियांनी बटाटे आमि कांद्याचा साठा केला असेल. परंतु काही दिवसातच बटाट्याला अंकुर आले असतील किंवा उष्णतेमुळे ते सुकले असतील. कांद्याला सुद्धा हिरव्या रंगाचे अंकुर आले असतील. कारण त्यांचा साठा हा योग्यरित्या केला नसेल. तर आज आपण कांदे आणि बटाट्याचा साठा कसा करायचा जाणून घेणार आहोत…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा