शाकाहारी व्हायचं की मांसाहारी व्हायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे. मात्र, त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होतो. काही लोक मांसाहार करणे पाप मानतात, तर काही लोकांचे जेवण मांसाहाराशिवाय पूर्ण होत नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला अशीच एक रंजक गोष्ट सांगणार आहोत, जे ऐकून तुम्‍ही नक्कीच हैराण व्हाल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर संपूर्ण जगाने मांसाहार करणे पूर्णपणे बंद केले तर त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होईल.

काही लोक मांसाहाराशी निगडित स्वतःचे तर्क मांडत असले तरी शाकाहारी लोक त्याचे तोटे मोजत राहतात. पण जग पूर्णपणे शाकाहारी झाले तर पर्यावरणाला खूप फायदा होईल. खरं तर, मानव देखील त्याच परिसंस्थेचा किंवा पर्यावरणाचा भाग आहेत ज्याचा इतर जीव प्राणीही भाग आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाच्या क्रियाकलापांचा थेट पर्यावरणावर परिणाम होतो.

Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
vasai virar, dead animals
वसई विरार मध्ये मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी दफनभूमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावास मंजुरी
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
JNPA Workshop on Green Port Initiative
जेएनपीएची हरित बंदराकडे वाटचाल; बंदर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मांस खाल्ल्याने वातावरणात जास्त कार्बन डायऑक्साइड सोडला जातो. सायंटिफिक अमेरिका वेबसाइटच्या अहवालानुसार, अर्धा पाउंड किंवा सुमारे २२६ ग्रॅम बटाटे तयार करताना तितकाच कार्बन डायऑक्साइड सोडला जातो, जितका ०.२ किमी अंतरापर्यंत लहान कार चालवल्याने सोडला जातो. दुसरीकडे, बीफ, १२.७ किमी अंतरावर कार चालविण्याइतका कार्बन सोडतो.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जर जगातील बहुतेक लोकांनी देखील असा आहार घेतला ज्यामध्ये फक्त फळे आणि भाज्यांचा समावेश असेल तर पृथ्वीवरील हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात कमी होतील.

Pain Killer मध्ये असे काय असते, ज्यामुळे त्वरित वेदना थांबतात? जाणून घ्या

मांस उत्पादनासाठी जास्त पाणी वापरले जाते, परंतु फळे आणि भाज्या तयार करण्यासाठी कमी पाणी वापरले जाते. ऊसाच्या उत्पादनासाठी १ ते २ घनमीटर पाणी वापरले जाते, तर जवळपास तेवढेच पाणी भाजीपाला उत्पादनासाठी वापरले जाते, तर बीफ तयार करण्यासाठी १५ हजार घनमीटरपेक्षा जास्त पाणी लागते.

Story img Loader