मधुमेह असलेल्यांनी गोड खाऊ नये असा सल्ला दिला जातो. केवळ गोड खाणे हेच मधुमेह होण्यामागील कारण नाही. तर आरोग्य तज्ज्ञांनुसार, चुकीचा आहार आणि असंतुलित जीवनशैली देखील मधुमेहासाठी जबाबदार आहे. लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. मधुमेहावर आत्तापर्यंत कुठले विशेष उपचार नाही. त्यामुळे, डॉक्टर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषक आहार आणि संतुलित जीवनशैली पाळण्याचा सल्ला देतात. काही औषधी वनस्पतींचे सेवन करून देखील मधुमेह नियंत्रणात ठेवता येऊ शकते. या औषधी वनस्पतींविषयी आपण जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा