सर्वत्र सुरु असलेला साथीचा आजार कोविड-१९ आपली पाठ सोडत नाही तोपर्यंतच तर आता देशात बर्ड फ्लू दाखल झाला आहे. अलीकडेच बर्ड फ्लूमुळे दिल्लीच्या एम्समध्ये एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यूही झाला आहे. यावर्षी देशात बर्ड फ्लूच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे. बर्ड फ्लू ची भीती केवळ भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. पश्चिम आफ्रिकन देश टोगोमध्ये या आजाराच्या दहशतीमुळे सुमारे ८०० पक्षी मारले गेले आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ल्यात १४ कावळ्यांचा मृत्यू झाला होता तर संजय तलावामध्ये चार बदके मेली होती. यानंतर त्यांच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले. मानवांमध्ये या विषाणूच्या प्रसारासंदर्भात तज्ञांचा असा विश्वास आहे की या विषाणूच्या बदलांमुळे मानवाला याची लागण होऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा