आपला भारत देश प्राचीन आणि दोलायमान संस्कृती, उत्कृष्ट कला, पोशाख, मसाले तर वारसा या व्यतिरिक्त, ऐश्वर्य आणि संपन्नतेसाठी प्रसिद्ध आहे. सरकारने १९७१ मध्ये राजेशाही पदव्या रद्द केल्यानंतर भारतात राजे आणि राजघराण्यांचे अधिकृत राजवट बंद झाले असले तरी, त्यांच्या वारशाच्या खुणा कायम आहेत. पण, आजही काही भारतीय राजघराण्यांनी वारसा आणि लक्झरी यांनी भरलेली जीवनशैली स्वीकारली आहे. तर आज आपण अशाच सात राजघराण्यांबद्दल जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा