Maharastrian Recipes : वरणभात हा भारतीय आहारातील लोकप्रिय आणि तितकाच महत्त्वाचा पदार्थ आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण वरणभाताचा आस्वाद घेतात. वरणभाताशिवाय अनेकांचे जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. शिवाय हे जेवण फक्त स्वादिष्ट व रुचकरच नाही, तर तो आरोग्यासाठी तितकाच संतुलित आहारही आहे. पण वरणभात बनविताना काही वेळा भात खूपच मऊ, फडफडीत किंवा गिळगिळीत होतो; तर वरण खूप पातळ किंवा फार घट्ट होते. अशा वरणभातामुळे जेवणाची पूर्ण चवच बिघडून जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा