कडधान्य खाणे आरोग्यासाठी चांगले असते, त्यामुळे आहारात कडधान्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कडधान्यांची भाजी बनवण्यासाठी ते आधी भिजत घालणे महत्वाचे असते. पण अनेकदा घाईगडबडीत आपण ते भिजत घालण्यास विसरतो, अशावेळी बनवण्याच्या काही तास आधी ते भिजत घालतो यामुळे त्यांनी मोड येतच नाही. अनेकदा मोड आलेले कडधान्य बाजारातून विकत आणतो. मोड आलेली कडधान्ये पचायला जास्त हलकी आणि शरीराला पोषण देणारी असतात. त्यामुळे एका दिवसात कडधान्यांना मोड आणण्याची सोपी पद्धत जाणून घेऊ…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा