संपूर्ण भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. उन्हाळ्याच्या गरमीमुळे हैराण झालेल्यांना आता दिसला मिळाला आहे. परंतु पावसाळ्यामध्ये आजार आणि संसर्गाचा धोका निर्माण होतो. यामध्ये पोटासंबंधीच्या तक्रारींचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे या ऋतूत आपल्या आहारात बदल करणे आवश्यक ठरते. यावेळी आपण आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करावा, तर काही पदार्थ कटाक्षाने टाळावेत. सामान्यतः आपण आरोग्यदायी आहारात दूध आणि दह्याचा समावेश करतो, पण पावसाळ्यात त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा