पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. तसेच, हवेत आर्द्रता असते, त्यामुळे बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकाही वाढतो. या ऋतूत त्वचेच्या अनेक प्रकारच्या अॅलर्जी होतात. जर तुमच्या त्वचेला लगेचच इन्फेक्शन होत असेल तर तुम्हाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे. नेहमी कोरडे आणि हवेशीर कपडे, शूज आणि चप्पल परिधान कराव्यात. पावसाळ्यात कोणत्या गोष्टींमुळे त्वचेची अॅलर्जी होते आणि संसर्ग कसा टाळता येईल, हे आज आपण जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा