सर्वत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यावर्षी २६ सप्टेंबरपासून ते ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्री साजरी केली जाणार आहे. या नऊ दिवसांमध्ये भक्तीभावाने देवीची पूजा आणि आराधना केली जाते. बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. यावेळी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे. त्यासाठी फळं किंवा फळांचा रस घेतला जातो. पण जर मधूमेह असणाऱ्या व्यक्ती उपवास करणार असतील तर त्यांना डाएटकडे विशेष लक्ष द्यावे लागते. काही फळं नैसर्गिकरित्या गोड असतात, त्यामुळे अशा फळांचे अतिसेवन रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. अशावेळी मधूमेह असणाऱ्या रुग्णांनी कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी जाणून घ्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा