Indian Railway: भारतीय रेल्वेकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. आता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेल्वेतील खानपान सेवा सुधारण्यावर आता रेल्वे मंत्रालय भर देणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान लोकांना खाण्यापिण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी भारतीय रेल्वे आता ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पावले उचलत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा