भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला अतिशय महत्व आहे. दिवाळी म्हटलं की, खाद्यांची जणू मेजवाणीच. या काळात विविध तऱ्हेचे गोड सुगंधित आणि चविष्ट पदार्थ आपल्या घरी बनविल्या जातात. खरतंर दिवाळी सप्ताहात चविष्ट पदार्थांच्या मोहात आपण पडतो. यादरम्यान, अलगत आपल्याला वजन वाढलेलं दिसतं. मग काय, पोटाचे विकार आणि वाढलेलं वजन याचीच सतत चिंता असते. मात्र, ही चिंता दूर करायची असेल तर ही पेय तुमच्यासाठी उपायकारक ठरू शकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा