ऋतूचक्रानुसार चार महिन्यांचा मान्सूनचा कालावधी संपत आला असताना पावसाने पुन्हा डोक वर काढलं आहे. अशात पावसाळ्यात होणाऱ्या आजारांनी सर्वजण त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात बऱ्याच जणांना डेंग्यु होतो. डेंग्यु झाल्यास शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. शरीरात सामान्य स्तितीत प्लेटलेट्सची संख्या १.५ लाख ते ४ लाख असते. व्हायरल ताप आल्यास देखील प्लेटलेट्सची संख्या कमी होते पण डेंग्यु झाल्यावर प्लेटलेट्सची संख्या २० ते ४० हजार इतकी कमी होते. त्यामुळे डेंग्यु झाला असेल तर किंवा सतत व्हायरल ताप येत असेल तर सतर्क राहत योग्य आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. कोणती आहेत अशी फळं आणि भाज्या जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा