नवे वर्ष साजरे करण्यासाठी आणि ख्रिसमसनिमित्त अनेकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी शिमला, कुलू- मनाली, काश्मीरमध्ये जाण्याचा प्लॅन केला असेल, त्यानुसार तिकीट आणि इतरही नियोजन केले असेल, काहींच्या तर बॅगही पॅक करून झाल्या असतील. विशेषत: लहान मुले बरोबर असतील, तर आधीच सर्व तयारी करून ठेवणे फायद्याचे असते. दरम्यान, सर्व सामान पॅक करण्याबरोबर तुम्हाला प्रवासाला निघण्याआधी काही खाद्यपदार्थ पॅक करणेही फार गरजेचे असते. कारण- बऱ्याचदा ट्रॅफिक जाम आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेल्या बर्फवृष्टीमुळे तुम्हाला हॉटेलपर्यंत पोहोचण्यास फार उशीर होतो. अशा वेळी भूक लागू नये यासाठी काही खाद्यपदार्थ नेहमी तुमच्या बॅगेत ठेवणे फार गरजेचे आहे; ज्यामुळे तुम्ही संपूर्ण प्रवासाचा आरामात आणि व्यवस्थित आनंद घेऊ शकता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा