भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हा आजार आता सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारताला जगाची ‘मधुमेहाची राजधानी’ म्हटले जाते. आरोग्य तज्ञांचे मत आहे की मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे टाइप २ मधुमेहाचे रुग्ण आहेत. टाइप २ मधुमेहामध्ये वयाला मोठे महत्व असते. जसजसे तुमचे वय वाढत जाते, तसतसे तुम्हाला टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा