Ideal Marriage: एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करणारा समोरच्याची परिस्थिती, रंग, रूप, वय या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही. प्रेमामध्ये दोघांची मनं जुळायला हवी हेच खूप महत्त्वाचं असतं असं म्हटलं जातं. पूर्वी मुलींची लग्न त्यांच्यापेक्षा जवळपास १०-१२ वर्षाने मोठ्या असलेल्या मुलांबरोबर लावून दिली जायची. पण, आताच्या काळातील पती-पत्नी एकाच वयाचे असतात किंवा पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी असते. पण, भारतीय समाजामध्ये पारंपरिकपणे असे मानले जाते की, पती पत्नीपेक्षा मोठा असावा. पण, ही गोष्ट खरोखर आवश्यक आहे का?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा