अंघोळीच्या संबंधी आपल्या सवयी सतत बदलत असतात. हिवाळ्यात अनेकजण काही दिवस अंघोळ करत नाहीत, तर उन्हाळ्यात बरेचजण दिवसातून दोन-तीन वेळा अंघोळ करतात. परंतु आपल्याला अंघोळीचे महत्त्व समजून घ्यायला हवे आणि आपल्या जीवनशैलीशी संबंधित इतर गोष्टींप्रमाणेच तुम्ही अंघोळीसाठी काही नियमांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक तज्ञ सकाळपेक्षा संध्याकाळी अंघोळ करणे अधिक फायदेशीर मानतात. कारण अंघोळ करताना तुम्ही केवळ शरीराची स्वच्छता करत नाही, तर त्या वेळी तुमचे रक्ताभिसरणही सुधारते आणि अंघोळ केल्याने तुमची मानसिक उदासीनताही दूर होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा