डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्यांच्यापासून अनेक आजारांच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात तर आपल्याला डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने साचलेल्या पाण्यात डासांची पैदास अतिवेगाने होत असते. एका रिसर्चद्वारे असे समजले आहे की, काही लोकांकडे डास जास्त आकर्षित होऊन त्या लोकांना जास्त चावतात. चला तर मग जाणून घेऊयात काही लोकांना डास जास्त का चावतात?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा