महाराष्ट्राच्या मानचिन्हांपकी एक असलेले शेकरू अर्थात तांबूस खार पाहायची असेल आणि घनदाट निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल तर एकदा भीमाशंकरला जायलाच हवं. सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाट परिसरात भीमाशंकर अभयारण्य वसलं आहे. अभयारण्याचं संपूर्ण क्षेत्र १३०.७८० चौ.किमी. असून, १९८५ मध्ये या क्षेत्राला अभयारण्य घोषित करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा