शनिवार आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शनिवार होता. शाळेची वेळ साडेअकरा ते अडीच. पण त्या दिवशी शाळा दहा मिनिटे लवकर सोडण्यात आली. कारण अडीच वाजता एक क्रिकेट सामना सुरू होणार होता. एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी शाळेची वेळ अधिकृतरीत्या बदलणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे, पण तसा निर्णय घेतला गेला. कारण अडीच वाजता सुरू होणारा सामना साधासुधा नव्हता, तो होता विश्वकप १९९६चा उपान्त्यपूर्व सामना. आणि प्रतिस्पर्धी होते भारत वि. पाकिस्तान!!!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा