ती भावनाविवश झालेली पारो.. तो दु:खात आकंठ बुडालेला देवदास.. नात्याच्या ताटातुटीने आत्यंतिक दु:ख झालेले हे दोन जीव.. देवदास म्ह्टलं की दिलीप कुमार किंवा शाहरुख खानचा तो उदास भकास चेहरा आठवतो.. रडक्या कोमेजलेल्या चेहऱ्याने वावरणारी पारो आठवते. याच नाण्याची दुसरी बाजू किंवा संपूर्ण उलटं नाणं म्हणजे काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला ‘लव आज कल’ चित्रपट. त्यातील नायक-नायिका तर तुटलेल्या नात्याचे सेलिब्रेशन करताना दाखविले आहेत. आपल्या मित्रमैत्रिणींना ते ब्रेकअप पार्टी देतात. हे असं वागणं किती योग्य किंवा किती अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावं, पण इथे मुद्दा असा की बदल हा जगरहाटीचा स्थायिभाव आहे आणि नातीसुद्धा याला अपवाद नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा