विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
हल्ली बालदोस्तांचंही असंच झालंय. पळणारे पाय थांबलेत आणि हातात मोबाइल सदासर्वकाळ. हा मोबाइल तर नंतरही असणारच आयुष्यभर पाचवीला पुजलेला. पण आता हातात असलेला काळ गेला म्हणजेच ही वेळ निघून गेली की ती परत नाही येणार. फक्त खंत करत बसावं लागेल आणि आताची मोठी माणसं म्हणतात, ‘बालपणीचा काळ सुखाचा’, तसंही नाही म्हणता येणार.. म्हणून जरा मोबाइल हातातला बाजूला ठेवा आणि पाहा जग किती सुंदर आहे!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा