पाकिस्तानात पेशावरमधील लष्करी शाळेत गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी सुमारे १३२ विद्यार्थ्यांची हत्या घडवून दहशत निर्माण केली आणि आता त्या घटनेस एक वर्ष उलटत असतानाच दुसरीकडे बाचा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला, त्यात अनेक विद्यार्थी बळी गेले.. खरे तर या घटनेनंतर पाकिस्तान सरकारने तालिबानी दहशतवाद्यांवर कारवाई करून त्यांना नेस्तनाबूत करणे अपेक्षित होते; पण हे होणार नाही, याची कल्पनाही त्याच वेळेस संपूर्ण जगास होती. अन्यथा पेशावरमधील लष्करी शाळेवरील हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातील लष्करी कारवाईमध्ये दहशतवाद्यांची पळता भुई थोडी झाली असती; पण तशी कारवाई करण्याची राजकीय आणि सामाजिक तीव्र इच्छाशक्ती विद्यमान पाकिस्तानी सरकारमध्ये निश्चितच नाही, याची संपूर्ण जगाला कल्पना आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा