एक मस्त लय पकडत चाललेल्या प्रवासात मध्येच दहाबारा गतीरोधकांची पट्टी यावी आणि त्या लयीचा पुरता चक्काचूर झाला तर काय होईल? कथानकाने वेग पकडावा, काहीतरी वेगळं पाहायला मिळावं आणि मध्येच ती लय तुटावी. अंतिमत: सुरुवातीची लय पूर्णत: बिघडून नेमकं काय पाहायचं होतं हेच हरवून जावं असं काहीसं ‘वक्रतुंड महाकाय’ या चित्रपटाबद्दल म्हणता येईल. गणपतीच्या बाहुल्याचा एकाकडून दुसºयाकडे, दुसºयाकडून तिसºयाकडे असा प्रवास, त्यातून समाजातल्या विसंगतीवर, वैगुण्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न, त्याला उपहासाची जोड अशा अंगाने पुढे सरकणारं कथानक निर्णायक टप्प्यांवर मात्र एकदमच वेगळ्या वाटेने भरकटते आणि नेमकं काय मांडायचं हेच त्यात हरवून जातं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा