अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून बाप्पा परतीच्या प्रवासाला सज्ज झाले आणि भक्तांनी ‘पुनरागमनाय’ असे म्हणून जड अंत:करणाने त्यांचे विसर्जन केले. त्यानंतर दरवर्षीच काही काळ सर्वाना चुकल्याचुकल्या-सारखे वाटते, पण अल्पावधीत सर्व व्यवहार पूर्वपदावर येतात. पुढील वर्षीच्या उत्सवाची चाहूल लागेपर्यंत सर्वाना त्याबाबतीत विश्रांतीच असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा