एखाद्या समाजाचा इतिहास म्हणजे त्या समाजातील व्यक्तींची यशोगाथा. हे जर असेल, तर पारशी समाजाचा इतिहास हा केवळ सुवर्णाक्षरांनीच लिहावा लागेल. प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्ती या समाजाने भारताला दिल्या. आधुनिक भारताच्या जडणघडणीत भरीव योगदान त्यांनी दिले, आजही देत आहेत. लोकसंख्येच्या हिशोबाने त्यांची संख्या नगण्य असली तरी त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आमचे समविचारी स्नेही त्यांना पटेटी व नवरोजच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा