अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. त्यांपैकी वस्त्रांचे कितीतरी प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरत असतो. पण फारसा त्यांच्या धाग्या-दोऱ्यांचा माग काढत नाही. हा माग ‘करामत धाग्या-दोऱ्यांची या पुस्तकात पदार्थविज्ञानतज्ज्ञ डॉ. वर्षां जोशी यांनी काढला आहे. अश्मयुगाच्या शेवटी म्हणजे २५ हजार वर्षांंपूर्वी सुईचा शोध लागला आणि पानं किंवा प्राण्यांची कातडी व्यवस्थित शिवून त्यापासून मानवाला कपडे तयार करता येऊ लागले. त्यामुळं माणसाची एक मूलभूत गरज अर्थात वस्त्रांची दुनिया काळाप्रमाणं विकसित होत गेली, अशी माहिती विषयाच्या प्रस्तावनेत मिळते आणि वस्त्रांच्या विविधांगी कहाणीत गुंगून जाण्यासाठी आपण सरसावतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा