‘कविता म्हणजे आकाशीची वीज, ती धरू पाहणारे शेकडा ९९ टक्के लोक होरपळून जातात..’ असं गोविंदाग्रजांनी म्हटलं होतं. नवकविता यमकं, छंदमुक्त झाल्यानंतर मुक्तछंदात लिहिणाऱ्या कवींची संख्या भारंभार वाढली. एखादी चमकदार कल्पना घेऊन शब्दांशी केलेल्या खेळालाच लोक कविता समजायला लागले. पण कवी असणं, कविता लिहिणं ही हटातटाने साध्य करण्याची गोष्ट नाहीच. कवी असणं ही वृत्ती असते. ती असते किंवा नसते. ती असेल तर ती आपसूकच उमलून येते. ती आहे, याचा डांगोरा पिटावा लागत नाही. शब्दांशी खेळण्याचा खटाटोप करावा लागत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा