काव्यातील भावार्थ जाणून त्याला शब्दस्वरात बांधताना नावीन्यपूर्ण, मधुर ओठावर रेंगाळणारी अवीट गोडीची चाल गुंफली, की अविस्मरणीय श्रवणीय गीत जन्माला येते. गीतकार- संगीतकार यांच्या दिव्य प्रतिभेच्या आविष्कारातून साकारलेली अशी अनेक भावगीते मराठी संगीतप्रेमींचा मौल्यवान ठेवा आहेत. अशोक पत्की, अशोकजी परांजपे व सुमन कल्याणपूर या अनुक्रमे संगीतकार, गीतकार आणि गायिका या त्रयींनी भावमधुर गीतांचा नजराणा रसिकांना बहाल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा