आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
गोपनीय माहितीची चोरी आणि सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत भारत सरकारने २०० पेक्षा जास्त अॅप्सवर बंदी आणून एक वर्ष झाले. प्ले स्टोअरवरून ही अॅप्स काढून टाकल्यावर मोठी चर्चा झाली होती. चिनी अॅप निर्मात्यांची मक्तेदारी मोडण्याचा प्रयत्न असल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही झालेले नाही. चिनी अॅप निर्मात्यांनी आजही भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवला असून अनेक चिनी अॅप्स खोऱ्याने पैसे ओढत असल्याचेच चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा