हनिमूनसाठी जायचे तर ठिकाण शांत, रोमॅण्टिक, गर्दी नसलेले आणि निसर्गरम्यही असायला हवे. खाण्यापिण्यासकट कुठल्याही सोयीसुविधांसाठी कष्ट पडू नयेत आणि ते मध्यमवर्गीय जोडप्यांच्या खिशाला परवडणारेही असायला हवे. हे सारे अगदी नेमके जुळून येते ते आपल्या शेजारील भूतानमध्ये. सांस्कृतिक समानतेमुळे आणि भूतानवासीयांना वाटणाऱ्या भारताविषयीच्या आपुलकीमुळे तिथे आपलेपणा तर वाटतोच, पण निसर्गाने त्याची संपत्ती दोन्ही हातांनी उधळल्याने आपण भूतलावरील स्वर्गात असल्याचाच भास होतो. शांतता हा गुण तर भूतानच्या वातावरणातील कणाकणात आहे. नेहमीच सुखद गारवा हे भूतानचे वैशिष्टय़च म्हणायला हवा. हा गारवा कधी अवखळ वाऱ्यासोबत किंचित बोचराही होतो आणि मग वातावरण रोमॅण्टिक न होते तर नवलच!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा