आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
देशभरामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हच्र्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन)मुळे देशाच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन देशभरात व्हीपीएनच्या वापरावर र्निबध आणावेत अशी सूचना संसदीय समितीने सरकारला नुकतीच केली आहे. आयटी कंपन्या त्याचबरोबर व्यावसायिक क्षेत्राने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एकंदरच व्हीपीएनचा वापर पाहता अशा प्रकारे बंदीचा निर्णय झालाच तर देशातल्या कंपन्यांना मोठय़ा प्रमाणावर त्याचा फटका बसेल, शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने व्हीपीएनसारखा दुसरा सक्षम पर्यायसुद्धा सध्या जनतेसमोर उपलब्ध नाही. त्यामुळे एकंदरच या निर्णयावर सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या निमित्ताने या निर्णयाला महत्त्व असले तरीही प्रत्यक्षात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करणे अशक्य असल्याचेच चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा