

समकालीन हिंदी कवितेत गजानन माधव मुक्तिबोधांनंतरचे श्रेष्ठ कवी म्हणून निर्विवादपणे विनोद कुमार शुक्ल यांचं नाव आदरानं घेतलं जातं. मुक्तिबोधांचं नाव…
पत्रकारितेतले काही काही प्रवास फार आनंददायी असतात, तर काही खूप शिकवणारे असतात. आनंददायी प्रवास अनेक. शिकवणारे तसे तुलनेनं कमी.
राच्या कुंपणापलीकडून रंगा जोरजोरात हाका मारत होता, ‘‘काकू...काकू...’’ एरवी अशा हाका ऐकल्यावर वेदा धावत गेली असती आणि कमरेवर हात घेत…
शांता गोखले यांच्या ‘ One foot on the Ground A life Told Trough the Body’ या इंग्रजी आत्मचरित्राचा अनुवाद ‘एक…
‘लोकरंग’मधील (१६ मार्च) सई हलदुले बोंवां यांचा ‘खासदाराचा सायकल प्रवास’ हा लेख वाचला. या लेखामुळे स्विझर्लंडमधल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची…
२०२४ साली पृथ्वीचं सरासरी तापमान औद्याोगिकपूर्व पातळीपेक्षा १.७५ अंश सेल्सिअस वाढलं असं ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नं जाहीर केलं आहे.
मंगलाबाई थम्पुरत्ति, सुनयनी देवी, अँजेला त्रिन्दाद आणि अंबिका धुरंधर या चौघीजणी ‘कुणाच्यातरी कोणीतरी’ होत्या म्हणूनच त्यांची नोंद कलेच्या इतिहासानं घेतली…
सध्या महाराष्ट्रात किंवा देशात घडणाऱ्या अनेक घटनांकडे ‘सामूहिक भ्रमिष्टपणा’ची उदाहरणे म्हणून पाहता येईल. बीड तसेच मुंबई-पुण्यात झालेली बेदम मारहाण, खून,…
साहिल चेंडू पकडायला पळाला. चेंडू थोडा दूरवर गेला होता. साहिल तिकडे गेला. शाळेच्या पाण्याच्या टाकीचं पाणी जिथं वाहून येत होतं…
आमच्या गप्पा म्हणजे खाणाखुणांसहीत संवाद अर्थात भाषेसोबत साईन लॅंग्वेजही. आमच्याकडील भिन्नमती मुलंही संवादात छान तरबेज झालेली...
साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी जेव्हा कोलकात्यातील चतुरस्रा संगीत कलावंत सौमित्र चतर्जी यांचे निधन झाले तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह झाडून बहुसंख्य डावे-…