सकाळी ७ वाजता शाळेत जायचं, तेही कडक इस्त्री केलेला गरम गरमच निळा पांढरा फ्रॉक घालून. शिवाय नवे पांढरे सॉक्स आणि चकचकीत केलेला काळा बूट घालून. कितीही नाही म्हटलं तरीही मातोश्रींकडून गणवेशावर सुद्धा गजरा घातला जायचा. या सगळ्या गोष्टींचं जास्त आकर्षण असायचं म्हणून तर मी २६ जानेवारी ची खूप वाट बघायचे. गावातून प्रभात फेरी निघायची, ग्रामपंचायती समोर सगळं गावं जमलेले असायचं त्यात आमचं लेझिम पथक आणि झांज पथक कवायती दाखवायचं. खरंतर आजही प्रजासत्ताक दिन म्हटलं की हेच आठवत मला. १५ ऑगस्ट दिवशी पण हे सगळं असायचं पण पावसाने साथ दिली तरच, नाहीतर केसातल्या गजऱ्या पासून गावकऱ्यांनी काढलेल्या रांगोळी पर्यंत सगळ्यावर पाणी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा