देश, राष्ट्र, प्रजासत्ताक अशा भारदस्त शब्दांचा संकल्पनात्मक अर्थ नीट कळेपर्यंत ‘आपण भारत नावाच्या देशात राहतो आणि इथे जे काही बरं-वाईट चाललं आहे त्याबद्दल आपण आपलं मत मांडू शकतो – इथपर्यंतची मुभा तरी आपल्याला आहे.’ असं प्रजासत्ताकाच्या पहिल्या काही वर्षांच्या दर्शनाचं माझं आकलन होतं. आणीबाणी संपायच्या एक महिना आधी जन्माला आल्यानंतर पुढे २००० पर्यंतच्या पाव शतकात आणि त्यापुढे आजवरच्या २५ वर्षांत आपण कसे घडलो-बिघडलो आणि ‘प्रजासत्ताक’ आपल्याला कसं दिसत गेलं हा अर्थातच बरेच ताणे-बाणे असणारा विषय आहे. आपलं जगणं कसं होतं आणि कसं बदलत गेलं यावर काही बोलता येणं शक्य असलं तरी कवी-गीतकार इर्शाद कामिलला वाटते ती भीती मलाही वाटते- ‘जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फाज मेरे!’ तरी प्रयत्न करतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा