वाटचालीतील अनुभव आणि आठवणी समाधानकारक असल्या की निरोप घेणेही समाधानकारक ठरू शकते. आठवणी आणि अनुभव आपले जीवन समृद्ध करतात. अनुभव व आठवणी या शब्दांआधी ‘गोड’, ‘सुखद’ जोडले जाते की ‘कटू’, ‘दु:खद’ हे कधी आपण, तर कधी परिस्थिती ठरवत असते. अनुभव व आठवणी एकमेकांत गुंतलेल्या असतात. आपल्याला एखादा अनुभव येतो, मनावर त्याचा परिणाम होतो आणि त्याचे रूपांतर आठवणीत होते. आठवण आपल्याला कधी सुखद, तर कधी विचलित झाल्याचा अनुभव देते. त्यामुळे आपण जीवनात कोणते अनुभव घेतो आणि आठवणी तयार करतो- स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल- याला विलक्षण महत्त्व आहे. विशिष्ट स्थळं, व्यक्ती, संवेदना, सहली, छंद, खाद्यपदार्थ, उपक्रम, सवयी, निवडी या व इतर कित्येक घटक आणि घडामोडींवर आपले अनुभव आणि आठवणी उभारलेल्या असतात. त्या आपले दैनंदिनच नव्हे, तर एकंदर जीवन व्यापून टाकतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा