याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या दख्खनी उर्दू रचनांचा परिचय करून घेतला. खरे तर ती तोंडओळखच म्हणावयास हवी. रामदासांनी आताच्या उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी उत्तर प्रांतांत केलेली भ्रमंती या उर्दू रचनांमागील प्रेरणा होती. या भ्रमंतीतून त्यांना उत्तर भारतीयांनाही जोडून घेण्याची गरज वाटली. त्यातून या रचना निर्माण झाल्या. लेखिका मनीषा बाठे यांनी विविध ठिकाणची जुनी दफ्तरे धुंडाळून या उर्दू रचनांचे संकलन केले आणि त्यांनी ते स्वत:च छापले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा