सतराव्या शतकातील महाराष्ट्र पाहा. पुरोहितवर्गाचा कर्मठ सनातन धर्म, त्यातून फारकत घेऊन निर्माण झालेले काही पंथ, शूद्रातिशूद्रांचा बहुदेवतात्मक, जादूमंत्रादी आचारावर आधारलेला आदिम धर्म आणि या सर्वाना आव्हान देत उभा राहिलेला आक्रमक इस्लाम असे तेव्हाचे धार्मिक वातावरण आहे. गोव्यात तोवर ख्रिस्ती धर्माने बस्तान बसविले होते. परंतु त्याची झळ अजून उर्वरित महाराष्ट्रीय भूभागास लागलेली दिसत नाही. सुफी संत आणि मुस्लीम सत्ताधीश यांमुळे मात्र हिंदू धर्मापुढे चांगलेच आव्हान उभे ठाकले होते. तेव्हाच्या हिंदू धर्माची, समाजाची अवस्था काय होती? तुकोबा सांगतात-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा